• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

मणिपूरला ईशान्य भारतातलं ‘काश्मीर’ होण्यापासून रोखायला हवं...

मणिपूरच्या घटनेनं देशातल्या त्या कोट्यवधी महिलांच्या सन्मानाला ठेस पोहचवली आहे, ज्यांच्या समर्थनावर मोदी २०१४मध्ये सत्तेत आले होते आणि यापुढेही सत्तेत राहू इच्छितात. मणिपूरमध्ये लागलेली आग कधीतरी विझलीही जाईल आणि त्यात भस्म झालेली घरं, मंदिरं आणि चर्च यांचं पुनर्निर्माणही होईल. ज्या लोकांनी दुसऱ्या राज्यांत स्थलांतर केलं आहे, तेही एक दिवस परत येतील. पण एक बाब परत येणार नाही, ती म्हणजे केंद्र सरकारवरील विश्वास.......

  • श्रवण गर्ग
  • Fri , 28 July 2023
  • 0 Comments
  • 1 Like

भाजप उत्तर प्रदेशात इतका घाबरलेला-बावरलेला का दिसतो आहे?

येत्या तीन महिन्यांत उत्तर प्रदेशमधल्या सामान्य जनतेचं बरंच काही पणाला लागणार आहे. त्यामुळे तिला प्रत्येक घडामोडीकडे बारकाईनं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण या राज्यात भाजपकडून जे तोडगे\पर्याय वापरले जाणार आहेत, त्याच्या यशापयशाच्या ‘फोटो कॉपीज’ येत्या सगळ्या निवडणुकांमध्ये वापरल्या जाणार आहेत.......

  • श्रवण गर्ग
  • Wed , 10 November 2021
  • 0 Comments
  • 1 Like

मृत्यू फक्त स्टॅन स्वामी नावाच्या एका माणसाचाच झाला आहे?

जॉर्ज फ्लाईडच्या मृत्युने अमेरिकेत इतकी उलथापालथ घडवली की, तत्कालिन राष्ट्राध्यक्षाला निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. आता तिथं पोलिसांच्या उत्तरदायित्वाविषयीची चर्चा चालू आहे. स्टॅन स्वामी प्रकरणाचं उत्तरदायित्व याच्याशी जोडलेलं आहे- कुठल्याही नागरिकाचा कैदेत वा रस्त्यावर होणारा संशयास्पद मृत्यू किंवा मॉब लिंचिंग, यावरून आपल्या नागरी जीवनात एखाद्या ‘जॉर्ज फ्लाईड क्षणा’ची चाहूल ऐकायला मिळू शकते का?.......

  • श्रवण गर्ग
  • Tue , 13 July 2021
  • 1 Comments
  • 4 Like

‘या’ आणि ‘त्या’ आणीबाणीदरम्यानचं खरं सत्य काय आहे नेमकं?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणीबाणीच्या ‘काळ्या दिवसां’विषयी आणि त्या काळातल्या लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवण्याविषयी निदान सध्याच्या दिवसांत तरी बोलायला नको, कारण ‘भक्तां’शिवाय सामान्य नागरीक त्याला फार गंभीरपणे घेणार नाहीत. त्यांच्या पक्षातील लालकृष्ण आडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, शांता कुमार आणि गोविंदाचार्य यांसारखे नेते यांचा उल्लेख केला जाऊ शकतो. कारण ते आणीबाणीविषयी अधिकारवाणीने बोलू शकतात.......

  • श्रवण गर्ग
  • Mon , 05 July 2021
  • 0 Comments
  • 2 Like

राममंदिराच्या निर्माणाचं श्रेय इतिहासात कुणाच्या नावावर जमा होईल?

अयोध्येतल्या राममंदिरासाठी बाबरी विध्वसांबाबत अडवाणींनी जो जबाब दिला, त्याविषयी थोडीफार खंत व्यक्त केली जाऊ शकते. ज्यासाठी ते इतकी वर्षं संघर्ष करत होते आणि वाटही पाहत होते, त्याचं समाधान आणि श्रेय यांपासून उतारवयात पोहचल्यावर अडवाणींनी स्वत:हून लांब राहणं पसंत केलं? मंदिर निर्माणाचा मार्ग प्रशस्त करण्याचं श्रेय इतिहासात कुणाच्या नावे नोंदवलं जायला हवं? या ‘प्रश्ना’चं योग्य ‘उत्तर’ अनुत्तरितच राहणार?.......

  • श्रवण गर्ग
  • Wed , 05 August 2020
  • 0 Comments
  • 2 Like

प्रत्यक्षात सचिन पायलट यांचा संघर्ष राहुल गांधींच्याच विरोधात आहे!

मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी अर्णब गोस्वामी यांनी राहुल गांधींची एक मुलाखत घेतली होती. ती बरीच गाजलीही. त्यात त्यांनी म्हटलं आहे की- ‘मी माझा परिवार निवडलेला नाही. मी म्हटलं नव्हतं की, मला या परिवारात जन्माला यायचंय. आता माझ्यासमोर दोनच पर्याय आहेत –सगळं सोडून बाजूला व्हायचं किंवा मग काही बदलण्याचा प्रयत्न करायचा.’ प्रत्यक्षात राहुल गांधी या दोन्ही पर्यायांपैकी कशावरही काम करू शकलेले नाहीत.......

  • श्रवण गर्ग
  • Wed , 15 July 2020
  • 0 Comments
  • 1 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.